गाव शिवार...


तू आपल आस्तित्व
टिकवन्या साठी ठेवतो
शाबुत एकलकुंळ्या
भिंती चार शहरातल्या

मात्र एक सर
सुध्दा तुझी आता
येत नाही शांत
अंगनात आमच्या

त्यांच कंबर वाकत
त्या एक सरिचा
तोल सोसताना
मग आसवे गाळतात
ते छप्पर आमचे

बंद बैलांची अंगनात
खळ-खळ होते
करुन बसतात सामराज्य
तेही डपक्यावर म्हनुनच
बेळकी सर्पाची वळ-वळ होते

चिळीचुप हद्दपार
गाव शिवार होत
कसा उनमाद मातीस येतो
केलेल्या खोप्यात काळींच्या
शिवार नविन चार माही
तयारीस राना वनात येते....


© गणेश प्रकाश पाटील(प्रीत)
मु,पो मुकटी ता,जि,धुळे ४२४३०१
ganeshg1p2@gmail.com
मो+९१७२१९३१०८५०

No comments:

Post a Comment

विठ्ठल आणि मराठी साहित्य एकच वाट, एकच श्वास🌿

“विठ्ठल” म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो  काळा सावळा, साधा भोळा, हात कमरेवर ठेवून उभा असलेला पंढरीचा विठोबा.पण विठ्ठल म्हणजे केवळ देव नाही ...