■ गुढीपाडवा...
उभारावी उंच गुढी सोनेरी
मिटू घ्यावा दुरावा नात्यातला
ओंजळभर उजेड घेऊन
पुसावा अंधार मनातला
:- गणेश पाटील
एक कविता...
मला हवे आता तेच करू
महत्वाचे जितुकें तितुकेच बोलू
एक जखम का अजून सलते आता ?
तू ओठ ध्यावे मग औषधीचा विचार करू
एका पेंगने कुठे होते काही हल्ली
ओत सारी ग्लासात मग शुद्धीचा विचार करू
तुही वाचतेस अजूनही शब्दनं शब्द मला
शोध मला आता नकोना टाळाटाळ करू
● गणेश पाटील
Subscribe to:
Comments (Atom)
विठ्ठल आणि मराठी साहित्य एकच वाट, एकच श्वास🌿
“विठ्ठल” म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो काळा सावळा, साधा भोळा, हात कमरेवर ठेवून उभा असलेला पंढरीचा विठोबा.पण विठ्ठल म्हणजे केवळ देव नाही ...
-
तसं मला सोडून जायला तिला सहा महिने झाले होते.पण तिच्या सोबत घालवलेला क्षण मला सोडून जायला तयार नव्हते. सारख ती आणि तिच्या आठवणी मनाच्...
-
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र. आपल्या देशाची खरी ओळख म्हणजे सांस्कृतिक आणि भाषिक विविधता. आपल्या संविधानात २२ अधिकृत भाषांना मा...
-
“मराठी साहित्य वटवृक्ष आहे” असं आपण अभिमानाने सांगतो. पण त्या वटवृक्षाची सावली इतकी दाट झाली आहे की, नवीन लेखक, कवी, कथाकार यांन...